Life Style

नागरिकांनो काळजी घ्या! सूर्य आग ओकणार

नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे

😎 नागरिकांनो काळजी घ्या! सूर्य आग ओकणार

साक्षर इंडिया लाईव्ह न्युज नेटवर्क 

💥 उन्हाचा कडाका चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच देशभरात आता मार्च ते मे दरम्यान उष्णता अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

🚨 महाराष्ट्रात देखील उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सामान्यपेक्षा अधिक राहण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 

🌞 मार्चच्या सुरुवातीच्या दिवसात राज्यातील अंतर्गत भागात 2-3 अंशांनी तापमान वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

💁🏻‍♀️ उन्हाळ्यात ‘या’ गोष्टींची काळजी घ्या :

हलके, हलक्या रंगाचे, सैल सुती कपडे घालावेत.

उन्हात बाहेर जाताना गॉगल, छत्री/टोपी, व चप्पल वापरावी.

 पुरेसं आणि शक्य तितक्या वेळा पाणी प्यावे

 हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close