
💁♀️ जाणून घ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं?
✌️ राज्यात काल विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत राज्यभरात 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. मात्र आता आपण कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं? जाणून घेऊया.
🤔 जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी :
▪️ अहमदनगर – ७१.७३ टक्के,
▪️ अकोला – ६४.४५ टक्के,
▪️ अमरावती – ६५.५७ टक्के,
▪️ छत्रपती संभाजीनगर – ६८.८९ टक्के,
▪️ बीड – ६७.७९ टक्के,
▪️ भंडारा – ६९.४२ टक्के,
▪️ बुलढाणा – ७०.३२ टक्के,
▪️ चंद्रपूर- ७१.२७ टक्के,
▪️ धुळे – ६४.७० टक्के,
▪️ गडचिरोली – ७३.६८ टक्के,
▪️ गोंदिया – ६९.५३ टक्के,
▪️ हिंगोली – ७१.१० टक्के,
▪️ जळगाव – ६४.४२ टक्के,
▪️ जालना – ७२.३० टक्के,
▪️ कोल्हापूर – ७६.२५ टक्के,
▪️ लातूर – ६६.९२ टक्के,
▪️ मुंबई शहर- ५२.०७ टक्के,
▪️ मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,
▪️ नागपूर – ६०.४९ टक्के,
▪️ नांदेड – ६४.९२ टक्के,
▪️ नंदुरबार- ६९.१५ टक्के,
▪️ नाशिक – ६७.५७ टक्के,
▪️ धाराशिव – ६४.२७ टक्के,
▪️ पालघर – ६५.९५ टक्के,
▪️ परभणी – ७०.३८ टक्के,
▪️ पुणे – ६१.०५ टक्के,
▪️ रायगड – ६७.२३ टक्के,
▪️ रत्नागिरी – ६४.५५ टक्के,
▪️ सांगली – ७१.८९ टक्के,
▪️ सातारा – ७१.७१ टक्के,
▪️ सिंधुदुर्ग – ७२ टक्के,
▪️ सोलापूर – ६७.३६ टक्के,
▪️ ठाणे – ५६.०५ टक्के,
▪️ वर्धा – ६८.३० टक्के,
▪️ वाशिम – ६६.७७ टक्के,
▪️ यवतमाळ – ६९.०२ टक्के
