राजकियराज्य

जरांगेंची निवडणुकीतून माघार हा त्यांचा लोकशाही अधिकार- फडणवीस

उद्या जर काही राजकीय भूमिका त्यांनी घेतली, तर मी माझं राजकीय मत स्पष्ट करेल.

जरांगेंची निवडणुकीतून माघार हा त्यांचा लोकशाही अधिकार- फडणवीस

आधी त्यांचा निवडणूक लढवायचा निर्णय

निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मुस्लिम नेत्यांशी चर्चा

आता निवडणूक लढवायची नाही त्यांचा हक्क

जरांगेंचा निवडणुकीतून माघार हा त्यांचा लोकशाही

त्यांनी यचा निर्णय घेतला होता. त्यांनी मुस्लिम नेत्यांची चर्चा केली. त्यांनी वेगवेगळ्या नेत्यांशी याबाबत चर्चा केली त्यांनीच जागा घोषित केल्या तो त्यांचा अधिकार होता. त्यांनी आज घोषित केलं ,की आता निवडणूक लढवायचीच नाहीये .तो त्यांचा अधिकार आहे या संदर्भात जास्त काही बोलायचं नाही. उद्या जर काही राजकीय भूमिका त्यांनी घेतली, तर मी माझं राजकीय मत स्पष्ट करेल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
Close
Close